एकही पर्याय बरोबर नाही हा पर्याय बरोबर आहे.
सन 1824 मध्ये कित्तूरच्या स्वातंत्र्यासाठी आणि पुनर्स्थापनेसाठी विरप्पा अय्यंगार यांनी बंड केले होते, मधुकर शाह ह्याने नव्हे.
सन 1842 मध्ये सागरच्या सिव्हील कोर्टाच्या आदेशाविरुध्द मादा साहेब यांनी बंड केले होते, रॉयप्पा यांनी नव्हे.